*मधुराणी*
येस,तिच्या सारखी तीच असते.इंग्लड ची राणी ही अस भाग्य अनुभवत नसेल.
मध माशी च्या राणी बद्दल बोलतोय.
अख्ख्या पोळ्यात किंवा कॉलनी त ती एकटीच राज्य करते.तिच्याकडून आणि तिच्या सेवकांकडून एकत्र रहाणे,सतत कार्यरत असणे आणि कडक शिस्त पालन शिकावे. आणि इदं न मम् म्हणून जे आहे सोडून जायला जराही न कचरणे हा ही विशेष गुण आहे तिचा.
म्हणलो तस ती एकटीच राणी असते.रोज दिड ते दोन हजार अंडी घालते.आधी शरीराचा मागील भाग त्या अष्टकोनी छिद्रात टाकून ते योग्य आहे न याची खात्री करूनच अंडी घालते त्यात.एकही अंड फरटाईल न होणार नसत.तरीही त्यात अनफरटाईल न फरटाईल अशी नाव असतात.एकात माद्या एकात नर.पण माद्या अंड देऊ शकत नाहीत म्हणून अन फरटाईल.बाकी सर्व सेवक.त्यातही वर्गवारी असते.नुकतेच जन्मलेले सेवक पोळ्यातच काम करतात.बाकी बाहेरून मध आणून पोळ्यात जमा करतात.मग ते भोक भरलं कि वरून मेणाचे सील केलं जातं.पोळ्या बाहेरील छिद्रातून ये जा होते तिथं कामकरी माश्या पहारा देत असतात.कुणी अस्वच्छ किंवा शुद्ध मधा शिवाय काही घेऊन आलेली माशी किंवा आगंतुक माशी त्या दरवाज्यावर च मारली जाते.
राणी योग्य वेळ येताच एक गन्ध शरीरातून बाहेर सोडते.त्या मूळ पोळ्यातील आणि बाहेरचे नर आकर्षित होऊन धुंद होतात आणि पोळ्यात येऊ बघतात.त्यांची आपसात लढाई होते.त्यात जो जिंकेल अस बलाढ्य नर च मादी जवळ जाऊ शकतो.त्याच्याशी समागम झाला कि राणी त्याला मारून टाकले.मग आयुष्यभर त्याचे स्पम उदरात बाळगून अंडी घालत असते.पण त्यात ही एक विशेष स्पम ठेऊन देते स्वतः जवळ.
राणी पोळ्याच्या लोकं संख्येवर नजर ठेवून असते.लोक संख्या वाढलीय अस जाणवत तेंव्हा ती
तो जपून ठेवलेला जूस/स्पम न एका छिद्रात अंड घालते.त्यातून नक्की नवी राणी माशी तयार होणार असते.राणी माशी ही सर्व मध माश्या त मोठी असते लांबीला. तर नवी राणी योग्य वयात येऊन कार्यरत होईल अशी झाली रे झाली कि ही आपली जुनी राणी पोळ्यातील अर्ध्या माश्याना घेऊन नवीन कॉलनी किंवा पोळ करायला बाहेर निघून जाते.मग त्या पोळ्यात नव्या राणी माशीच नवं राज्य नवे सेवक आपलं नाव राज्य सुरू करतात.
हा मधुमक्षिका पालन उत्तम जोड धंदा होऊ शकतो.हे शास्त्र इतकं प्रगत झालंय कि जर तुमची राणीमाशी अंडी देईनाशी झाली किंवा मेली तर नवी राणी माशी छोट्या लाकडी किंवा प्लास्टिक च्या डबीत विकत मिळते.त्या पेटीवर झाकण म्हणून साखरेची गोळी चिकटवलेली असते.ही डबी पोळ्यात ठेवली कि इतर माश्या या नवीन राणी ची पारख करू लागतात.पसंत पडली तर ती साखरेची गोळी खाऊन तिला बाहेर काढतात.जर पसंत नसेल तर पारदर्शक भागात तिला बघत तिला चावून मारायला गर्दी करतात.त्यांनी अस केलं तर त्या माशीला काढलं जात न नवीन आणली जाते.या तयार राणी माश्या नैसर्गिक असतात.किंवा इन्स्टंट केलेल्या असतात.पोळ्यात जस छिद्र असत तस आर्टिफिशल तयार करून त्यात राणी माशीला अंड घालायला देतात.हे छिद्र राणी जस निवडते तसच असल्याने ती नेमकी राणी माशी होणार अंडे देते.
सभोवती जी फुल असतील तसा मध तयार होत असतो पोळ्यात.
म्हणून जांभूळ,राई, सूर्यफूल,सावर अशा फुलापासून तयार होणारा मध त्या फुलांच्या नावाने उपलब्द असतो.मधात पाणी,ग्लुकोज,साखर आणि थोडी मिनरल असतात.यातील पाणी काढून स्वतःच्या शरीरातील एक द्रव्य सोडून माश्या निखळ मध पोळ्यात साठवून ठेवतात.त्यानी तयार केलेलं मेण मधाहून जास्त किमतीत विकत जात.त्याचा उपयोग लीप बाम,लिपस्टिक ,हेअर रिमूव्हवर सारख्या सौंदर्य प्रसाधन तयार करायला,फर्निचर वग्रे करता पॉलीश तयार करायला वापरला जातो.तीसेक हजार फुलातून पौड भर मध तयार होतो.
ऑगस्ट आणि एप्रिलच्या आसपास मधाचा सिझन असतो.
मध पेट्या विकत मिळतात.मधमाशी पालन कसं करावं याचे प्रशिक्षण हि मिळत.
महाबळेश्वर मधाच्या बाबतीत नंबर एकवर आहे.कारण आजूबाजूच्या जंगलात विविध फुल आहेत.बाकी रायगड,सातारा इथेही हा जोड धंदा शेतकरी करतात.
तर अशी ही
*राणी नव्हे मधुराणी*
येस,तिच्या सारखी तीच असते.इंग्लड ची राणी ही अस भाग्य अनुभवत नसेल.
मध माशी च्या राणी बद्दल बोलतोय.
अख्ख्या पोळ्यात किंवा कॉलनी त ती एकटीच राज्य करते.तिच्याकडून आणि तिच्या सेवकांकडून एकत्र रहाणे,सतत कार्यरत असणे आणि कडक शिस्त पालन शिकावे. आणि इदं न मम् म्हणून जे आहे सोडून जायला जराही न कचरणे हा ही विशेष गुण आहे तिचा.
म्हणलो तस ती एकटीच राणी असते.रोज दिड ते दोन हजार अंडी घालते.आधी शरीराचा मागील भाग त्या अष्टकोनी छिद्रात टाकून ते योग्य आहे न याची खात्री करूनच अंडी घालते त्यात.एकही अंड फरटाईल न होणार नसत.तरीही त्यात अनफरटाईल न फरटाईल अशी नाव असतात.एकात माद्या एकात नर.पण माद्या अंड देऊ शकत नाहीत म्हणून अन फरटाईल.बाकी सर्व सेवक.त्यातही वर्गवारी असते.नुकतेच जन्मलेले सेवक पोळ्यातच काम करतात.बाकी बाहेरून मध आणून पोळ्यात जमा करतात.मग ते भोक भरलं कि वरून मेणाचे सील केलं जातं.पोळ्या बाहेरील छिद्रातून ये जा होते तिथं कामकरी माश्या पहारा देत असतात.कुणी अस्वच्छ किंवा शुद्ध मधा शिवाय काही घेऊन आलेली माशी किंवा आगंतुक माशी त्या दरवाज्यावर च मारली जाते.
राणी योग्य वेळ येताच एक गन्ध शरीरातून बाहेर सोडते.त्या मूळ पोळ्यातील आणि बाहेरचे नर आकर्षित होऊन धुंद होतात आणि पोळ्यात येऊ बघतात.त्यांची आपसात लढाई होते.त्यात जो जिंकेल अस बलाढ्य नर च मादी जवळ जाऊ शकतो.त्याच्याशी समागम झाला कि राणी त्याला मारून टाकले.मग आयुष्यभर त्याचे स्पम उदरात बाळगून अंडी घालत असते.पण त्यात ही एक विशेष स्पम ठेऊन देते स्वतः जवळ.
राणी पोळ्याच्या लोकं संख्येवर नजर ठेवून असते.लोक संख्या वाढलीय अस जाणवत तेंव्हा ती
तो जपून ठेवलेला जूस/स्पम न एका छिद्रात अंड घालते.त्यातून नक्की नवी राणी माशी तयार होणार असते.राणी माशी ही सर्व मध माश्या त मोठी असते लांबीला. तर नवी राणी योग्य वयात येऊन कार्यरत होईल अशी झाली रे झाली कि ही आपली जुनी राणी पोळ्यातील अर्ध्या माश्याना घेऊन नवीन कॉलनी किंवा पोळ करायला बाहेर निघून जाते.मग त्या पोळ्यात नव्या राणी माशीच नवं राज्य नवे सेवक आपलं नाव राज्य सुरू करतात.
हा मधुमक्षिका पालन उत्तम जोड धंदा होऊ शकतो.हे शास्त्र इतकं प्रगत झालंय कि जर तुमची राणीमाशी अंडी देईनाशी झाली किंवा मेली तर नवी राणी माशी छोट्या लाकडी किंवा प्लास्टिक च्या डबीत विकत मिळते.त्या पेटीवर झाकण म्हणून साखरेची गोळी चिकटवलेली असते.ही डबी पोळ्यात ठेवली कि इतर माश्या या नवीन राणी ची पारख करू लागतात.पसंत पडली तर ती साखरेची गोळी खाऊन तिला बाहेर काढतात.जर पसंत नसेल तर पारदर्शक भागात तिला बघत तिला चावून मारायला गर्दी करतात.त्यांनी अस केलं तर त्या माशीला काढलं जात न नवीन आणली जाते.या तयार राणी माश्या नैसर्गिक असतात.किंवा इन्स्टंट केलेल्या असतात.पोळ्यात जस छिद्र असत तस आर्टिफिशल तयार करून त्यात राणी माशीला अंड घालायला देतात.हे छिद्र राणी जस निवडते तसच असल्याने ती नेमकी राणी माशी होणार अंडे देते.
सभोवती जी फुल असतील तसा मध तयार होत असतो पोळ्यात.
म्हणून जांभूळ,राई, सूर्यफूल,सावर अशा फुलापासून तयार होणारा मध त्या फुलांच्या नावाने उपलब्द असतो.मधात पाणी,ग्लुकोज,साखर आणि थोडी मिनरल असतात.यातील पाणी काढून स्वतःच्या शरीरातील एक द्रव्य सोडून माश्या निखळ मध पोळ्यात साठवून ठेवतात.त्यानी तयार केलेलं मेण मधाहून जास्त किमतीत विकत जात.त्याचा उपयोग लीप बाम,लिपस्टिक ,हेअर रिमूव्हवर सारख्या सौंदर्य प्रसाधन तयार करायला,फर्निचर वग्रे करता पॉलीश तयार करायला वापरला जातो.तीसेक हजार फुलातून पौड भर मध तयार होतो.
ऑगस्ट आणि एप्रिलच्या आसपास मधाचा सिझन असतो.
मध पेट्या विकत मिळतात.मधमाशी पालन कसं करावं याचे प्रशिक्षण हि मिळत.
महाबळेश्वर मधाच्या बाबतीत नंबर एकवर आहे.कारण आजूबाजूच्या जंगलात विविध फुल आहेत.बाकी रायगड,सातारा इथेही हा जोड धंदा शेतकरी करतात.
तर अशी ही
*राणी नव्हे मधुराणी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा